मुख्याध्यापकाचा संदेश

Abhinav Adarsh   School

प्रिय पालक,

"नाचा, बागडा हसा खेळा,"

"शाळेत जमला विदयार्थ्यांच्या मेळा"

प्रत्येक मूल आपले घर, आपला परीसर सोडून शाळेत येतो व त्यांच्या मन:पटलावर शाळेद्वारे विविध संस्कार होत असतात व त्यातुन विदयार्थ्यांचे व्यक्तीमत्व खुलत जाते. जसे एका हिऱ्याला विविध पैलू पाडून त्याचे महत्व अमूल्य ठरविले जाते तसेच विदयार्थ्यांच्या व्यक्तीमत्वचे विविध पैलू लक्षात घेऊन उत्तम भविष्य घडविण्याचे काम शाळा करत असते.

शाळा ही विदयेचे मंदिर, तर संस्कारांचे माहेर घर आहे. विदयार्थी हे विदयालयाचे केंद्र बिंदू मानून त्यांचा सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेऊन संस्था, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक सतत प्रयत्नशील आहेत.

"कारण विदयार्थ्यांचा सर्वांगिण विकास,"

"हाच मनी नित्य राही ध्यास,"


सौ. उर्मिला सुधीर भालके(मुख्यध्यापिका)

The Progressive Education Society's | All Rights Reserved.

Designed by : LBM Infotech